फसवणूक टाळण्यासाठी शेतजमिनीची खोटी कागदपत्रे कशी ओळखायची? पहा सविस्तर Fake Land Documents 

Fake Land Documents 

Fake Land Documents  : राज्यात जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बनावट कागदपत्रे (Fake Land Documents) आणि खोटे खरेदी खत दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते. विशेषत: शेतजमिनीच्या व्यवहारात ही धोका अधिक असतो. तुमची लाखो रुपयांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी, जमिनीची कागदपत्रे खरी आहेत की खोटी, हे ओळखणे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे आहे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी … Read more

घरकुल वाढीव ₹५०,००० अनुदान, कधी जमा होणार खात्यात Gharkul Yojana

Gharkul Yojana

Gharkul Yojana : राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल बांधणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने मंजूर केलेले अतिरिक्त ₹५०,००० चे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांची वाढीव अनुदानाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. Gharkul Yojana निधी वितरणासाठी ‘लेखाशीर्ष’ तयार राज्य शासनाने ४ … Read more

आता QR कोडद्वारे शेअर करता येणार आधार कार्ड; नवीन आधार अ‍ॅप कसं वापरायचं? पहा सविस्तर Aadhaar App

Aadhaar App

Aadhaar App : आता प्रत्येक नागरिकासाठी एक आनंदाची आणि अत्यंत उपयुक्त बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक संपूर्णपणे नवीन ‘आधार ॲप’ (Aadhaar App) लाँच केले आहे. या ॲपमुळे आधार कार्डासंबंधीची अनेक कामे अधिक सोपी, सुरक्षित आणि जलद होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यापुढे तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा त्याची प्रत प्रत्येक ठिकाणी सोबत … Read more

आज मंत्रिमंडळ बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय, अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा! Cabinet Meeting

Cabinet Meeting

Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माहिती दिली की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १९ हजार ४५३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या बैठकीत सहकार, विधी व न्याय, वित्त आणि … Read more

निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा! नवीन GR आला Niradhar Yojana Mandhan Update

Niradhar Yojana Mandhan Update

Niradhar Yojana Mandhan Update : राज्य शासनाने राज्यातील निराधार आणि गरजू नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक योजनांच्या लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी ७७५ कोटी रुपयांचा विक्रमी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मागील काही काळापासून प्रलंबित असलेले मानधन … Read more

पहा आजचे कांदा दर… Kanda Market 

Kanda Market 

Kanda Market : राज्यातील कांदा बाजारात आज (दि. ११/११/२०२५) दरांची मोठी तफावत दिसून आली आहे, ज्यामुळे काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, अनेक ठिकाणी उत्पादकांची निराशा कायम आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दर वाढलेले असले तरी, इतर प्रमुख शहरांतील दर खूपच खाली आले आहेत. Kanda Market नाशिक विभागात दिलासा नाशिक विभागातील बाजारपेठांमध्ये आज कांद्याला चांगला भाव … Read more

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ ;पहा आजचे बाजारभाव Soybean Market Rate Today

Soybean Market Rate Today

Soybean Market Rate Today : राज्यातील सोयाबीन बाजारात आज पुन्हा एकदा दरांचा नवा विक्रम नोंदवला गेला असला तरी, सर्वसामान्य सोयाबीनच्या दराने लातूर आणि नागपूरच्या बाजारपेठांमध्ये चांगली पातळी गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात खरा दिलासा पडला आहे. आज (दि. ११/११/२०२५) अकोला आणि वाशीमसारख्या बाजार समित्यांमध्ये ‘बिजवाई’ (बियाणे म्हणून वापरले जाणारे विशेष सोयाबीन) या विशिष्ट प्रतीच्या सोयाबीनला तब्बल ६००० … Read more

कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, पहा कृषीमंत्री काय म्हनाले Datta Bharne on Farmer 

Datta Bharne on Farmer 

Datta Bharne on Farmer : सध्या अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावांमुळे मोठ्या संकटात असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या कर्जमाफीच्या विषयावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, कर्जमाफीचा फायदा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, राज्यातील सर्व गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मिळेल, … Read more

दिलासादायक! रब्बी अनुदान २०२५ अखेर खात्यात जमा; तुम्हाला मिळाले का? rabbi anudan watap

rabbi anudan watap

rabbi anudan watap शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे! अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईनंतर आता बहुप्रतिक्षित रब्बी अनुदान २०२५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. अनुदानाची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा आहे. किती रक्कम मिळाली आणि कुठे झाली सुरुवात? यंदाच्या रब्बी हंगामासाठी जाहीर झालेले अनुदान आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

आनंदाची बातमी! घरकुल लाभार्थी यांना मिळणार अतिरिक्त 50000 रुपये! gharkul yojana

gharkul yojana

gharkul yojana घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनो, लक्ष द्या! महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या अनुदानात थेट ५०,००० रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तब्बल २,१०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे! अनुदानाची नवीन … Read more